AUDIOBOOK

About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
इंद्रियं निरनिराळ्या विषयांकडे मनाला ओढतात; आणि त्यामुळे मन कमजोर होतं.
मन कमजोर झालं की बुद्धी अस्थिर होते. बुद्धी स्थिर राहण्यासाठी म्हणूनच
इंद्रियांना विषयांपासून आवरून धरायला हवं.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
इंद्रियं निरनिराळ्या विषयांकडे मनाला ओढतात; आणि त्यामुळे मन कमजोर होतं.
मन कमजोर झालं की बुद्धी अस्थिर होते. बुद्धी स्थिर राहण्यासाठी म्हणूनच
इंद्रियांना विषयांपासून आवरून धरायला हवं.
Related Subjects
Extended Details
- SeriesDivas (Marathi) #48